अकोट, ता. ३ मार्च: अकोट तालुक्यातील वणी वारुळा फाट्यावर पहाटे ४ ते ५ दरम्यान बोलेरो पिकअप
आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की,
दोन्ही वाहने पलटी झाली आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र,
Related News
13
May
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
13
May
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
13
May
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
13
May
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
13
May
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
13
May
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
13
May
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
13
May
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
13
May
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
13
May
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
13
May
CBSE बारावी निकाल जाहीर,
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
13
May
“दहावीचा निकाल जाहीर,
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
दैव बलवत्तर असल्यामुळे चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताचे कारण आणि परिस्थिती:
- गतीरोधक नसल्यामुळे या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाले आहेत.
- अपघातग्रस्त वाहने:
- बोलेरो पिकअप (MH-37 T 1346) – चालक प्रशांत वनकर (हिवरखेड) हे शेगाव येथे वटाणा शेंगा घेऊन जात होते.
- ट्रॅक्टर (MH-30 AB 6370) – चालक वासुदेव पडोळे (वरुर जऊळका) हे तेल्हारा येथे कुटारासाठी जात होते.
- अपघाताची तीव्रता:
- ट्रॅक्टर दोन तुकड्यांत विभागले गेले, तर बोलेरो पिकअपचे चाक तुटले आणि समोरील भाग पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला.
- अपघातानंतर ट्रॅक्टरमधील मजूर आणि चालक रस्त्यावर फेकले गेले, तर बोलेरोमधील चालक व कंडक्टरलाही किरकोळ मार लागला.
पोलीस आणि आपत्कालीन कार्यवाही:
- बोलेरो चालकाने तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली.
- अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
- वृत्त लिहिस्तर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्थानिकांची मागणी:
अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी त्वरित गतीरोधक
बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतील.
Read more here :https://ajinkyabharat.com/akolid-shiv-sena-shinde-gatachaya-vati-dharana-movement/