महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला.
त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील यांना इशाराही दिला.
Related News
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभ...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 लागू होऊन
एक दशक उलटलं असतानाही, राज्य शासनाच्या नवीन धोरणांमुळे मोफत शिक्षण व्यवस्था संकटात सापडली आहे.
...
Continue reading
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प
यांनी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची (Air Defence System) घोषणा केली आहे.
या यंत्रणेचं ...
Continue reading
नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प...
Continue reading
आम्ही मदत करतो, तुम्ही मदत करा, असे आवाहनही केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला
काय म्हणाले उद्धव ठाकरे
शेकापाचे जयंतराव तुम्ही विचित्र काम करु नका. आलिबागमध्ये मी माणुसकी दाखवली. तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली.
त्यानंतर तुम्ही उमेदवारी उरण, पेण, पनवेल, सांगलो या ठिकाणी मागे घेतली नाही.
लढायचे तर उघड लढाई करु या,
मैत्री करायची तर उघड करु या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही तुम्हाला आलिबागला मदत करतो,
तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला मदत करा.
जयवंतराव आता ठरवा महाराष्ट्र द्रोहीला मदत करायची की महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांना मदत करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
जमीन अदानींना देणार
मी हेलिकॉप्टरने येताना पहिले, प्रचंड मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे जमिनीला भाव येतील.
जमिनीला भाव आल्यावर अदानींना देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी रोजगार हवे की नको.
तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे नाही का? मग मशालीशिवाय पर्याय नाही. रायगडमधील चारही जागा निवडून आणा,
असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, चार दिवस राहिले.
सुखाने राहा. त्यानंतर विधानभवनाचे दार तुला दिसणार नाही.
यापुढे दादागिरी केली तर २३ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि गद्दार आहे,
पाहून घेऊ, काय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो.
त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे.
गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला.
मी वर्षा बंगला सोडला तेव्हा हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. हा आपला आमदार कसा होऊ शकतो?
याला खडी फोडायला पाठवतो. मी मुख्यमंत्री होतो हा एक ही काम घेऊन आला नाही.
त्यानंतर खोके घेऊन तिकडे गेला.
निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक पैसेवाले माझ्यावर आले होते. मला उमेदवारी द्या, असे ते म्हणत होते. परंतु मी निष्ठावंतांना
उमेदवारी दिली. काही बोलतात ‘बंटगे तो कटेंगे?’ काय हे मी मुख्यमंत्री असताना जाणवले होते का? कोण कापले गेले?
आपले सरकार पडल्यावर हे आले आणि उद्योग घेऊन गुजरातला गेले.