अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या पूर्वीच्या नियमानुसार केवळ आधार कार्डच्या आधारे युरियाच्या पाच बॅगा देण्यात येत होत्या. मात्र या प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही बिगरशेतकरी तसेच साठेबाजी करणाऱ्या व्यक्तींनीही युरिया खरेदी केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने नियमांमध्ये बदल केला असून आता युरिया खरेदीसाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच युरिया मिळत असून कृषी सेवा केंद्रांवरील अनावश्यक गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
अकोट तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर आता केवळ शेतकरीच युरिया खरेदीसाठी येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत झाली आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे साठेबाजीला आळा बसण्यास मदत झाली असून खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होत आहे.
Related News
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुन...
Continue reading
मुर्तिजापूर : गणेशोत्सव नवरात्र आणि दसरा या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिसांनी शहरात शस्त्र स...
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्या...
Continue reading
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफी योजनेचे निकष बदलत आणखी 23 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 56 लाख शेतकरी लाभार्थी ठरणार अस...
Continue reading
महाराष्ट्रात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमागे सुपर एल निनोचा प्रभाव असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एल निनो, MJO आणि मान्सूनमधील बदलामुळे पुढील काह...
Continue reading
तालुका कृषी अधिकारी गौरी गोपने यांनी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसहच युरिया खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तर कृषी केंद्र चालक हरीश लाखोटिया यांनी नव्या नियमामुळे गर्दी कमी झाल्याचे आणि खत वितरण अधिक सुलभ झाल्याचे सांगितले.
read also : https://ajinkyabharat.com/unfortunate-death-of-2-people-during-religious-bath-in-akola-adhik-masatil-wanted-to-save-the-child-end/