आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची
महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा
Related News
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण आहे? तिची भूमिका, सोशल मीडिया पोस्ट, पुरुष हक्क चळवळ, उन्नाव प्रकरणावरी...
Continue reading
EPFO ची मोठी तयारी! फ्रीलांसर, गिग वर्कर्स आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी येणार ‘युनिव्हर्सल PF’ योजना
देशातील कोट्यवधी फ्रीलांसर, गिग वर्कर्स आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी...
Continue reading
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! ‘भारतगॅस लाईट झिप’ सेवेची सुरुवात; हलके सिलिंडर, झटपट कनेक्शन आणि फास्ट डिलिव्हरीचा लाभ...
Continue reading
Mumbai Porsche Accident : कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे थोडक्यात बचाव, चालक-प्रवासी सुखरूप
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी ...
Continue reading
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते शेखर सुमन यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करत त्यांना जाहीर पाठिंबा द...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्षामुळे तेल बाजार हादरला; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार का? जाणून घ्या संपूर्ण चित्र
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या लष्करी तणावाचा परिणाम आता जागतिक अ...
Continue reading
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ऐतिहासिक प्रगती. ठाणे खाडीखालून ७ किमी लांबीच्या भारतातील पहिल्या पाण्याखालील रेल्वे बोगद्याचे खोदकाम दुसऱ्या ...
Continue reading
‘Dhamaal 4’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी; 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, कमाईचा वेग कायम
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट
Continue reading
अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या
माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा
मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू
होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध
करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस
आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक
माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी
सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर
आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती.
या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं
आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं
ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/