जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर
या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे
लागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
असती. ८६.३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा
काटेपूर्णा प्रकल्प शहरच नव्हे तर जिल्ह्यासाठी वरदान ठरला.
जिल्ह्यातील अनेक शहराची तहान भागवून हजारो हेक्टर जमीन
सिंचनाखाली आणतो. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे काटेपूर्णा प्रकल्पाच्या
जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी तुलनेने कमी
पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाने १०० टक्के पातळी गाठली
नव्हती. त्यामुळे सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात
करावी लागली होती; मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला तरी
जुलै मध्यानंतर तसेच ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कधी जोरदार तर
कधी संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पाने १०० टक्के पातळी
गाठली. प्रकल्पाचे जुलै अखेरीस दरवाजे उघडावे लागले. तर
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार दरवाजे उघडावे लागले.
तूर्तास प्रकल्प १०० टक्के भरल्याने आता पुढे पाऊस झाल्यास
पुन्हा दरवाजे उघडावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तीस
दिवसात प्रकल्पातून २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात
आले.
या योजनांना पाणी पुरवठा
– अकोला शहर पाणी पुरवठा योजना
– मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा योजना
– ६० खेडी पाणी पुरवठा योजना
– ४ खेडी पाणी पुरवठा योजना
– औद्योगिक वसाहत मत्सबीज उत्पादन
Read also: https://ajinkyabharat.com/pok-join-india-why/