TDP MP Appala Naidu Announcement: विजयनगरमचे खासदार अप्पाला नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला
दिनानिमित्त केलेल्या एका घोषणेची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. काय आहे त्यांची घोषणा ?
दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
याच दरम्यान तेलगु देसम पक्षाच्या (TDP) खासदाराने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
तिसरी मुलगी झाल्यास 50 हजार रुपये मिळणार.. हो, तुम्ही हे खरंच वाचलं आहे.
आंध्र प्रदेशमधील एक खासदार अप्पाला नायडू यांनी केलेल्या घोषणेचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या ऑफरमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपीचे विजयनगरमचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायडू (Kalisetty Appalanaidu) यांनी ही घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये महिलांना तिसरं अपत्य झाल्यास 50 हजार रुपये किंवा गाय देण्यात येईल, अशी ऑफर त्यांनी जाहीर केली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
आपल्या त्यांच्या यशात महिलांचा मोठा वाटा आहे, म्हणूनच ते मुलींसाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले.
मुलगी झाल्यास 50 हजार आणि मुलगा झाला तर…
जर एखाद्या महिलेने तिसरे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला तर तिला त्यांच्या पगारातून
50 हजार रुपये दिले जातील आणि जर ते अपत्य मुलगा असेल तर तिला गाय दिली जाईल, असे त्यांनी नमूद केलं.
मात्र 50 हजारांची ही रक्कम फिक्स्ड डिपॉझिटच्या रुपात जमा होईल.
मुलगी लग्नायोग्य वयात आल्यावर ही रक्कम सुमारे 10 लाखांपर्यंत जाऊ शकते.
आणि मुलगा झाला तर ? तिसरं अपत्य हे मुलगा असेल तर त्या कुटुंबाला गाय आणि वासरू देण्यात येईल.
म्हणजेच मुलगा असो की मुलगी, दोघांसाठी काही ना काही दिलं जाईल,
पण मुलीसाठी 50 हजार रुपयांच्या योजनेने लोकांची मने जिंकली.
आयुष्यात महिलांचे मोठे योगदान
अप्पलनायडू यांच्या सांगण्यानुसरा, त्यांच्या आयुष्यात महिलांचे खूप योगदान आहे.
त्यांची आई, पत्नी, बहिणी आणि मुलगी यांनी त्यांना नेहमीच साथ दिली.
म्हणूनच जसा जल्लोष मुलगा जन्माला आल्यावर केला जातो,
तसंच सेलिब्रेशन मुलगी जन्माल आल्यावरही व्हावं, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितलं.
Read more news here :
https://ajinkyabharat.com/polysanchi-boat-charging/