नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
"ऑपरेशन सिंदूर" हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
...
नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.
दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची...
अकोला | ९ मे :
आज बुद्ध पौर्णिमा — वर्षातील सर्वांत पवित्र आणि ऐतिहासिक तिथी.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण —
हे तीनही अत्यंत महत्त्वाचे क्षण याच दिवशी घड...
अकोल्याच्या पातुर तालुक्यातील बुद्धभूमी शिर्ला येथे "बुद्ध पौर्णिमा" निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
करून त्रिसरण पंचशील, बुद्धवंदना आणि पवित्रणपाठ घेण्यात आला. यादरम्या...
मुंबई | ९ मे :
राज्याच्या समृद्ध इतिहासाची सैर आता ट्रेनने करता येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना,
सांस्कृतिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ येत्य...
मुंबई | ९ मे :
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली
याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर एक भावनिक
पोस्...
इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्...
इस्लामाबाद | १२ मे :
भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची
कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किं...
शेलुबाजार वार्ता दि.११
वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात जंगल शांत आणि सुंदर दिसत असते. याच शांत वातावरणात वन्य
प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. काटेपूर्णा अभय...
अकोल्यातील अकोट तालुक्यातही वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे
गावातील विद्युत तारेचे खांब आणि त...