नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.
दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Related News
गोकुळ दूध संघ निवडणूक : कोल्हापुरात राजकीय तापमान वाढलं; महायुतीतच मतभेद, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक अ...
Continue reading
“पहिल्याच चेंडूवर बाद करणार होतो!” Praful Hingeचा प्लान यशस्वी; पदार्पणातच राजस्थानवर कहर
Indian Premier League 2026 हंगामात एक नवा स्टार उदयास आला आहे. Sunrisers Hyderabad चा वेग...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
अकोल्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
17 वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि 18 वर्षीय अर्णव नागेश देबाजे असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याची नाव आहे.
पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी होता.
तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्गात शिकत होता.
तर अर्णव देबाजे हा अकोल्यातील मोठी उमरी भागातील रहिवासी होता.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते.
दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी केलेल्या आत्महत्येने अकोल्यात खळबळ उडाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/buddha-paurnemechaya-nimtanam-akolyatil-ashok-vatikat-prayer/