नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.
दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
17 वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि 18 वर्षीय अर्णव नागेश देबाजे असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याची नाव आहे.
पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील रहिवासी होता.
तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्गात शिकत होता.
तर अर्णव देबाजे हा अकोल्यातील मोठी उमरी भागातील रहिवासी होता.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते.
दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी केलेल्या आत्महत्येने अकोल्यात खळबळ उडाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/buddha-paurnemechaya-nimtanam-akolyatil-ashok-vatikat-prayer/