सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. नवी मुंबईतील एका वृद्धाने स्वतःवर
लाइट ऑफ लाइफ ट्रस्टतर्फे राष्ट्रीय पोषण महिना उत्साहात साजरा
बार्शीटाकळी :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, कुपोषणावर नियंत्रण मिळवावे आणि आरो...
२० वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष
दहिहांडा – अकोला तालुक्यातील दहिहांडा गावातील कोळीपुरा वस्तीतील नागरिकांचे जीवन आता अत्यंत धोक्यात आले आहे. या भागातील न्योडा नाल्यामुळे येथे र...
पातुर तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी
पातुर तालुक्यात सलग तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेल्य...
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एशिया कप 2025 जिंकल्यानंतर केलेली घोषणा प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी ठरली. दुबईत पाकिस्तानवर विजय मिळवत भारताने किताब जिंकला आणि...
198 शेतकऱ्यांचा जलसमाधी इशारा
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गेल्या काही महिन्यांपासून संकटाचे सावट आहे. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सिंदखेड...
गरबा खेळायला गेलेल्या आईच्या अनुपस्थितीत सावत्र बापाकडून ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचारअकोला - दि. २९ सप्टेंबर २०२५अकोला शहरात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघ...