[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...

Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले…

Ajit Pawar on Jayant Patil Meeting Pune: आज सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार 8 च्या सुमारास आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारल...

Continue reading

तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये मिरच्यांची आवक होतेय.

गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती?

Red Chilly Market: राज्यात मिरचीची आवक कशी आहे? भाव काय मिळतोय? वाचा राज्यात सध्या वाळलेल्या लाल मिरच्यांची मोठी आवक होत आहे. नागपूर, मुंबईच्या मार्केटमध्ये गावरान, स्थानिक मिर...

Continue reading

'मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

‘मराठीला गोळी मारा’, नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

Vasai Woman Threat : तुमचे फ्लॅट्स विकून दुसरीकडे जा नाहीतर तुम्हाला आम्ही मानसिक त्रास देऊ अशी सोसाटचीच्या सेक्रेटरीने आणि कमिटीने धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पा...

Continue reading

उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या जागांचे परिसीमन तलवारीसारखे लटकत आहे. भाजप सरकार कोणताही विचारविनिमय न करता या विषयावर पुढे जात आहे. दक्षिणेतील जागा कमी आणि उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. उत्तरेत त्यांचा प्रभाव आहे. चार राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सहभागी या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

“दक्षिणेत महायुतीचा शक्तीप्रदर्शन; उत्तरचेही नेते एकवटले!”

लोकसभा आणि विधानसभा जागांच्या सीमा नव्या पद्धतीने ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात. यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये सीमांकन आयोग स्था...

Continue reading

Gold Rate : सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार?

Gold Rate : सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार?

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. Gold Rate मुंबई : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक ला...

Continue reading

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. तसंच ब्युरो ऑफ इमिंग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे. नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार असून त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असून त्याला पुष्ठी देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला गेला. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आता तो देश सोडून गेल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून टीकेचा आसूड कोटरकर प्रकरणी खासदार संजय राऊतांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी खासदार राऊतांनी केली. संशयित आरोपीने देश सोडून जाणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर पोलिसांनीच कोरटकरला पळायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो, कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. प्रशांत कोरटकर दुबईला जावो की कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रशांत कोरटकरचा पासपोस्ट जप्त करा अशी मागणी करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा अर्ज दाखल केला. प्रशांत कोरटकर प्रकरणात एबीपी माझाचे प्रश्न 1. एक महिना होत आला, प्रशांत कोरटकरला धमकी प्रकरणात अटक का नाही? 2. प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का? 3. प्रशांत कोरटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का? 4. कोरटकरला अटक न करण्यानं पोलिसांची बदनामी होत नाही का? 5. खरंच,प्रशांत कोरटकरला कुणी पाठीशी घालतंय का? 6. कोरटकरला अटक करु नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का? 7. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरटकरला फायद्याची ठरतेय का? 8. कोरटकरसारख्या 'चिल्लर'व्यक्तीचा ठावठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का? 10. प्रशांत कोरटकरला कधीच अटक होणार नाही का?

Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती घेणार

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये ठाण मांडून असले तरी त्यांना नागपूर पोलिसांकडून सह कार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशात आता प्रश...

Continue reading

विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्‌तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. ➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही. ➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 📢 ग्रामस्थांची मागणी – प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, तसेच अकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. 🔊 सरपंच निलेश नारे यांचे आश्वासन ➡️ "आठवडी बाजार भागातील दलित वस्तीमध्ये लवकरच पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर कोणालाही हातपंपावर अवलंबून राहावे लागणार नाही." 👥 नागरिकांचे म्हणणे गोपाल शिरसाठ (नागरिक, आसेगाव बाजार) ➡️ "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असलो तरी ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केलेली नाही. महिलांना आणि मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे." ➡️ आता प्रशासन आणि ग्रामपंचायत यावर कितपत तातडीने कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याबाबत उदासीनता; नागरिकांना नाहक त्रास

अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही...

Continue reading

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका

📍 मूर्तिजापूर | प्रतिनिधी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले. आता कर...

Continue reading

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी! IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे. आयपीएलच्या...

Continue reading

अजितदादा-पाटील भेटीवर राऊतांचा टोला वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार…, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Continue reading