अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून केलेल्या डांबरीकरणाचे फक्त काही महिन्यांतच डांबर गायब झालं आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना वाहन चालवणंही धोक्याचं झालं आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून,
यामध्ये ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरते.
श्री रामचंद्र महाराज वझेगाव मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता आज अक्षरश:
शेतीच्या वाटांपेक्षा ही वाईट स्थितीत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे,
अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक करत आहेत.
प्रश्न एकच – रस्त्याचे डांबर गेले कुठे? आणि जबाबदार कोण?
Read Also : https://ajinkyabharat.com/balapur-yehe-bhajpachi-grand-historical-tricolor-ralli-mothaya-enthusiasts/