[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी...घाणीवाला... मुर्तिजापूर..दि.२० ( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी ...

Continue reading

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान.... फोटो... मुर्तिजापूर..दि.20 .6

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान….

( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास त...

Continue reading

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी...

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी…

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला... दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस... अकोला: अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन...

Continue reading

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात ‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनं...

Continue reading

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख"

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख”

यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख य...

Continue reading

सुरक्षादलाचे नक्षलींविरोधात मोठे ऑपरेशन, 22 जणांचा खात्मा, एक जवान शहीद

सुरक्षादलाचे नक्षलींविरोधात मोठे ऑपरेशन, 22 जणांचा खात्मा, एक जवान शहीद

Chhattisgarh Naxals Encounter: गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृ...

Continue reading

Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी

Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक...

Continue reading

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्...

Continue reading

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

Jiwant Satbara Mohim : ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणा...

Continue reading

दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसं आणली जातात, त्याच धरतीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. नागपूर पोलीस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल यांनी संवेदनशील परिसरात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात केल्याचा दावा केला आहे. तर दंगा नियंत्रक पथकही तैनात केल्याची माहिती दिली. सय्यद असीम अली रडारवर नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक युट्यूब चॅनेल चालवायचा.औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करायचा. 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीभ कापेल. त्याला बक्षीस देण्यात येईल याची घोषणा असीम अली यांनी केली होती. या घोषणेवरून सय्यद असीम अली चांगलाच चर्चेत आला होता. 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान तिवारी यांचे हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अली सोबत संपर्क साधून बक्षि‍सासाठी संपर्क केला होता. याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळतात नागपूर एटीएसने सय्यद असीम अली ला अटक करून उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणात तो 2024 पर्यंत तुरुंगात होता, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे. अशात नागपुरातील सय्यद असीम अली याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे. फहीमचे मालेगाव कनेक्शन नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. तो 5 महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधुन मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

नागपूरमध्ये दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न; गृहमंत्रालयाचा दावा काय? मास्टरमाईंड फहीम खानचे कुठपर्यंत धागेदोरे

Nagpur Violence Kashmir Pattern : नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींची कुंडलीच बाहेर काढली आहे. त्यात बांगलादेशच नाही तर क...

Continue reading