जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी
पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील
बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे ...
पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा,
अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे.
या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मां...
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला
आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी
जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.
...
प्रत्येकाला सुंदर, मुलायम केस हवे असतात;
पण यासाठी केसांची खूप निगा राखावी लागते.
पण बदलते वातावरण, धूळ, माती, प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते.
अनेका...
अकोला काँग्रेस कमिटीची मागणी..
अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट,
इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे
०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झा...
पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
...
२१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू
आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला.
...