कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.
घाम, उकाडा यापासून सुटका होते.
Related News
Nepal मध्ये पुराचा कहर सुरूच; 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
काठमांडू : Nepal मध्ये Nepal -तिबेट सीमेवरील अतिवृष्ट...
Continue reading
Nepal मध्ये पुन्हा महापुराची धास्ती; भोटे कोशी नदीचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण महाप...
Continue reading
पाकिस्तानला ज्याची भीती तेच घडले! काश्मीरवर अमेरिकेचे मोठे विधान; भारताला मोठा राजनैतिक दिलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काश्मीरचा मुद्द...
Continue reading
8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट; कर्मचारी आणि पेन्शनर्सना कसा होणार फायदा?
8th Pay Commission Update: केंद्र सरक...
Continue reading
“म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंतही मागणी मान्य होणार नाही”; गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका
मराठा आरक्षण आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले; श...
Continue reading
Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंड्याच्या दरवाढीचा फटका; इथेनॉलसाठी मक्याचा वाढता वापर ठरणार कारण?
साखरेच्या वाढत्या दरामुळे आधीच सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण आला असतान...
Continue reading
मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यां...
Continue reading
Kia चा मोठा गेमप्लॅन! भारतीय बाजारात येणार 2 नव्या दमदार SUV; Alcazar, Safari आणि Victorisला मिळणार तगडी टक्कर
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात SUV गाड्यांची मागणी सातत्याने वाढत असताना प...
Continue reading
पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी; 29 जणांनी फोडून लुटले कोट्यवधींचे पैसे, पोलिसांची मोठी कारवाई
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी बातमी सम...
Continue reading
पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.
अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.
पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.
पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.
विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.
जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.
जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.
माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.
या काळात प्रदूषणही अधिक असते.
अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.
पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.
डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.
यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.
डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,
सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.
त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.
पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही
डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.
पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.
मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.
रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.
पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.
रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन
त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.
अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते
किंवा जीवाणूंमुळेही ती होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा
आजार सर्वसाधारणपणे आढळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/