कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.
घाम, उकाडा यापासून सुटका होते.
Related News
पुण्यातील एफसी रोडवर मोबाईलवर बोलत स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मी पुणे विकत घेतलंय" असे म्हणत तो घटनास्थळावरून ...
Continue reading
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना 'या' 5 चुका टाळा; प्रत्येक वेळी बनेल घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट कढी
कढी हा भारतीय स्वयंपाकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. गरमागरम वा...
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
31 वर्षांनंतर फेडलं कर्ज! Google Maps आणि Gemini AI ने 1200 किमी दूर मित्राचा शोध; प्रेरणादायी घटना
केरळमधील मोहम्मद इस्माईल यांनी 31 वर्षांपूर्वी...
Continue reading
पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.
अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.
पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.
पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.
विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.
जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.
जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.
माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.
या काळात प्रदूषणही अधिक असते.
अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.
पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.
डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.
यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.
डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,
सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.
त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.
पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही
डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.
पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.
मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.
रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.
पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.
रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन
त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.
अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते
किंवा जीवाणूंमुळेही ती होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा
आजार सर्वसाधारणपणे आढळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/