पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
Related News
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
पावसाळ्यात सापांचा धोका का वाढतो?
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. घरातील अंधारे...
Continue reading
5 मोठे अपडेट्स : पुण्यात मुसळधार पाऊस, कोकणात संततधार; साताऱ्यासह राज्यभर मान्सूनची दमदार एन्ट्री, बळीराजाला मोठा दिलासा
जून महिन्याचा अखेरचा आठवडा सु...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर...
Continue reading
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज Glenn Phillips याने अप...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
पाऊस पडण्यापूर्वी बेडूक, मुंग्या, पक्षी, कुत्रे, गाई, चिमण्या आणि मासे कसे संकेत देतात? जाणून घ्या विज्ञानाने सिद्ध केलेली 7 नैसर्गिक चिन्हे आणि त्यामागील...
Continue reading
नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,
त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप
यावेळी नागरिकांनी केला आहे.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत
तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.
यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,
परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/