सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या
आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाला मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते
हे आव्हान देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Related News
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी; इतिहास, पौष्टिकता आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी : गेल्या काही...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
तमिळनाडूच्या स्वयंपाकघरातील ‘मिलगाई पोडी’ची जादू; चवीचा खजिना आता तुमच्या घरातही
तमिळनाडूच्या ‘मिलगाई ...
Continue reading
तुमचा मोकळा वेळ तुमच्याबद्दल काय सांगतो? मानसशास्त्राचा दावा; फावल्या वेळातील सवयी उलगडतात व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू
आपण कोण आहोत, आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे किंवा जीवनात आपण कोण...
Continue reading
डेनिम साडीत Madhuri Dixit चा ग्लॅमरस अंदाज व्हायरल; ‘माँ बहन’च्या प्रमोशनदरम्यान लूकची जोरदार चर्चा
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी Madhur...
Continue reading
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असून
राज्यांतील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा दावा
वकील सदावर्ते यांनी केला आहे. तसेच कायदा करण्याचा अधिकार
हा संसदेचा असून कोर्ट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असाही दावा सदावर्तेंनी केला आहे.
परिणामी, आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आता सदावर्ते यांनी घेतला आहे.
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.
त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये
वर्गवारी करुन आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे.
यापूर्वी 2004 साली सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना एससी आणि एनटी प्रवर्गात
वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही, असा निकाल दिला होता.
मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील
सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सहा विरुद्ध एक अशा मताधिक्याने राज्यांना
एससी आणि एसटी प्रवर्गात वर्गवारी करण्याच्या अधिकाराला मंजुरी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
अशातच या निकालाला आव्हान देण्याचा पवित्रा मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rajabhau-vazeni-englishat-mandala-nashikkaranch-serious-question/