नाशिकचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते राजाभाऊ वाझे यांनी
लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण केलंय.
“खेड्यांतील माणूस इंग्रजी जमणार नाही”, अशी टीका राजाभाऊ वाजे यांच्यावर
Related News
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी; इतिहास, पौष्टिकता आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी : गेल्या काही...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, राजाभाऊ वाजेंनी
आता लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आरोग्यविषयक प्रश्न मांडलाय.
राजाभाऊ वाजे म्हणाले, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो.
नाशिक मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे.
यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात.
युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे.
मात्र, नाशकातील रुग्णालयं अद्यावत नाहीत. शिवाय, इतर सुविधाही रुग्णालयांमध्ये
उपलब्ध नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता.
सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून पाऊलं उचलण्याची गरज आहे.
शिवाय ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत.
त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही राजाभाऊ वाजे यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-distressed-after-seeing-the-situation-in-wayanadchi/