काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास
अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते.
Related News
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
महिंद्रा डिफेन्स आणि ब्राझीलच्या एम्ब्रेअर कंपनीमध्ये सामरिक करार झाल्याने भारतात
C-390 मिलेनियम लष्करी मालवाहू विमाने तयार होणार आहेत.
या भागीदारीतून AWACS सारखी टेहळणी व कमांड ...
Continue reading
गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादव हिचा मृत्यू तिच्याच वडिलांनी
गोळी झाडून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तिच्या राहत्या घरी घडली असून...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी मधील राजनखेड -
महागाव गावातील रस्ता गेल्या दोन महिन्यांपूर्वी साडेसात कोटी रुपयांचा बनण्यात आला.
काही दिवसातच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल...
Continue reading
ओडिशा राज्यात आता ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे,
आणि परीक्षेत अपयशी ठरल्यास त्यांना पुढील वर्गात पदोन्नती मिळणार नाही...
Continue reading
बार्शीटाकळी (अकोला) | प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावाच्या कन्येने संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे.
प्राची सुनील गर्गे हिने केनिया येथील नैरोबी शहरात २२...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त ...
Continue reading
बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते य...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोक...
Continue reading
मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.
उन्हाळ्यात (Summer) गरमीने अंगाची लाही लाही होते आणि उकाड्याने घामाच्या घारा वाहू लागतात.
अशा वेळी शरीरात गारवा निर्माण करतील अशी फळे, भाज्या खाणे आपण जास्त पसंत करतो.
प्रवासादरम्यान अशा गोष्टी खाल्ल्यास थकवा कमी होती. काकडी ही अशीच शरीरात थंडावा
निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते.
मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.
अन्यथा तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
काकडी विटामिन सी, विटामिन के, कॉपर, पोटेशियम, मैग्निशियम, मैगनीज
आणि सगळ्यात महत्वाचे सिलिका सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते.
त्यामुळे अनेक जण आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश करतात मात्र काही त्याचे
सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो.
- रात्रीच्या वेळी कधीही काकडी खाऊ नये. काकडीमध्ये एक विषारी पदार्थ
असतो ज्याला कुकबर्बिटाइन्स म्हटले जाते. आपण ज्या प्रमाणात काकडीचे सेवन करतात त्याच
प्रमाणात हे विष आपल्या शरीरात जातं. यामुळे आपल्या यकृत, पॅन्क्रेटायटीस, पित्त मूत्राशय
आणि किडनीसह इतर अनेक अवयवांना सूज येऊ शकते.
Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या ‘ही’ गुणकारी पेय
- काकडी थंड असल्यामुळे ती प्रमाणात खावी अन्यथा सर्दी, खोकला सारखे आजार उद्भवू शकतात.
- काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे पोट भरल्या सारखे वाटेल.
काकडी हे फाइबरचा चांगला स्रोत आहे पण जास्त खाण्यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकतात
आणि पोटात वेदना होऊ शकतात. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?
उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरास फायदेशीर आहे याबाबत दुमत नाही.
फक्त ती खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ लक्षात ठेवल्यास नक्कीच त्यातील पोषकतत्त्वे तुमच्या शरीरास मिळतील.