ATM Fee Hike : आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे.
नवे नियम लवकरच लागू होणार आहेत.
ATM Fee Hike नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या
इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये
करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत.
देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे.
एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय
व्यवहारांसाठी 7 रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे.
याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे.
या संदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या हिंदी वेबसाईटनं दिलं आहे.
एनपीसीआयनं यासंदर्भातील बदल लागू करण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती.
या संबंधात आरबीआयनं 11 मार्च 2025 ला लिहिलेल्या पत्रात एनपीसीआयला सूचना देण्यात आली होती.
त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केल जाऊ शकतं, असं सांगण्यात आलं.
याशिवाय नव्यानं निश्चित करण्यात आलेलं शुल्क लागू करण्यात येण्यासंदर्भातील
तारीख आरबीआयला एनपीसीआयनं कळवावी, असं सांगण्यात आलं आहे.
संशोधित इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (कार्ड आधारित आणि यूपीआय आधारित)
आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल. सध्या जे दर आकारले जातात ते कायम असतात.
नेपाळ आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर शिल्लक
तपासणीवर इंटरचेंज शुल्क 7 रुपये निश्चित करण्यात आलं आहे.
यावर जीएसटी शुल्क आकारलं जात नाही.
एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या नॅशनल फायनान्शिअल स्विच सदस्यांची संख्या 1349 आहे,
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1296 इतकी होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये एनएफएस अनुमोदित व्यवहारांची संख्या 31.5 कोटी इतकी होती.
जी फेब्रुवारी 2024 मध्ये 36.5 कोटी होती. यामध्ये वार्षिक आधारावर 13.7 टक्के घसरण झाली.
एनएफएस नेटवर्क नुसार एटीएमची संख्या देशभरात 2.65 लाख इतकी आहे.
मोफत पैसे काढण्याची संख्या कमी होणार
एटीएम कार्ड वापरासंदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत.
समजा एखाद्या बँक खातेदारानं त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम
सेंटरवरुन पैसे काढले ठराविक व्यवहारानंतर शुल्क भरावं लागतं.
सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन 5 वेळा मोफत पैसे काढता येतात.
आता ही संख्या 3 पर्यंत आणली जाणार आहे.लवकरच हा नियम लागू होईल.