डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन
अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Related News
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण,
तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या पदवीधरांनी
जबाबदारी घेतली पाहिजे.” त्यांनी विद्यापीठाच्या बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कृषी मंत्री कोकाटे यांनी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या शेतीतील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ”
उत्पादनखर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
यावेळी अशोक दलवाई यांनी कृषी संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी,
असे मत व्यक्त करत शाश्वत विकासासाठी जैवविविधता जतन, मृद व जलसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकीसह विविध शाखांमधील २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पदवी प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
READ MORE : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/