अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Related News
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल.
यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील,
जयंत मसणे, विजय अग्रवाल यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
राज्यात लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
यासाठी शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्यात आले असून,
परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त व निकोप वातावरणात होईल, याची काळजी घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे.
परीक्षेच्या काळात ५० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
. प्रशासकीय पातळीवर व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथके, आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षा तणाव कमी होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
याबाबत अकोला भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
READ MORE : https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/