राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला
असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय
Related News
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन. अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माग...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात
आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन
महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले
आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या
आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी
मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले
आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम
महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर दिघेंचे नाव देण्यात आले आहे.
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आले
आहे. सर्वसामान्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले
आहेत. विनायकराव मेटेंचे कार्य मोठे आहेत. त्यामुळे त्यामुळे
सरकारकडुन एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं ही नाव देण्यात
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sarpanch-deputy-sarpanch-will-be-honored-with-double/