पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलेला आहे.
परंतु आता काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
आगमनाने शेतपिक घरांसहित रस्त्यांचे देखील नुकसान झाले होते .अशातच राज्यातील पावसा
संदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यासह विदर्भाला सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यासह छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड सह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्याने अलर्ट केलेला आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा उकाडा चे वातावरण निर्माण झाले आहे.
तरीसुद्धा पुढील काही दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.