पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलेला आहे.
परंतु आता काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या
Related News
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय सराफ बाज...
Continue reading
उन्हाच्या तडाख्यात स्वयंपाकघरातील साधे मसाले ठरतात वरदान; पचन सुधारून शरीराला देतात नैसर्गिक थंडावा
उन्हाळ्याच्या कडक झळा आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तीव्र होत चालल्या आ...
Continue reading
जागतिक अनिश्चितता, वाढत्या क्रूड किंमती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; हेल्थकेअर शेअर्स ठरले सुरक्षित पर्याय
भारतीय शेअर ब...
Continue reading
५० वर्षांनंतर मिळालं यश! Rakesh Bedi यांच्या लोकप्रियतेवर David Dhawan यांची खास प्रतिक्रिया
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या मेहनतीचं फळ उशिरा मिळतं, पण जेव्हा मिळतं तेव्हा...
Continue reading
“११ व्या वर्षी शाळा सोडली, मुंबईत पहिल्याच दिवशी ६० रुपयांसाठी भांडी घासली” — Munawar Faruqui यांचा संघर्षमय प्रवास
स्टँड-अप कॉमेडीच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे
Continue reading
आगमनाने शेतपिक घरांसहित रस्त्यांचे देखील नुकसान झाले होते .अशातच राज्यातील पावसा
संदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यासह विदर्भाला सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यासह छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड सह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्याने अलर्ट केलेला आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा उकाडा चे वातावरण निर्माण झाले आहे.
तरीसुद्धा पुढील काही दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gunwant-vidyathyancha-gunegaurav-sohla-phatishan-baltipurpad-wafers-socialca-office-sajra/