Pune-Mumbai: देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे.
Pune-Mumbai: पुणे- मुंबई नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत.
Related News
टॅक्सी-रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक...
Continue reading
पावसाळ्यात अतिसाराचा धोका वाढतोय; ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्स फॉलो करा, जाणून घ्या कोणती लक्षणे गंभीर
पावसाळा सुरू होताच देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंड तो तर आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
Continue reading
Kriti Sanon : हिंदूंची आणखी किती परीक्षा घेणार? ‘राखी’च्या जाहिरातीतील कृतीच्या ब्रालेट लूकवरून वाद; सोनू निगम काय म्हणाला?
Kriti Sanon Co...
Continue reading
Samay Raina: ‘सकाळी घरातून उठवलं, पण यावेळी सन्मान झाला’; समय रैनाच्या टोलेबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू अनावर
कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा आप...
Continue reading
Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
Kitchen Hacks : सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची सा...
Continue reading
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
B12 : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे ...
Continue reading
तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी, व्हिडीओमध्ये झाले भावूक
तिबेट : नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे मोठी ...
Continue reading
दहाव्या मजल्यावरून उडी मारली, पण झाडामुळे वाचला जीव; भांडूपमधील नवविवाहितेच्या घटनेने खळबळ
मुंबईतून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आह...
Continue reading
Ananya Panday Breakup : अनन्या पांडेचं ब्रेकअप? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
Ananya Panday Breakup : बॉलिवूड अभिनेत्री ...
Continue reading
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? जाणून घ्या योग्य प्रमाण
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, वॉकिंग आणि डाएटचा आधार घेतात. मात्र...
Continue reading
रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. परंतु हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई शहर जवळ येणार आहे.
शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे.
भारतीय रेल्वेचा हा हायपरलूप प्रकल्प आहे. त्यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हायपरलूप एक वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेसाठी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा पॉड्सचा वापर केला जातो.
ही रेल्वे 1100 किमी वेगाने धावू शकतो. ती जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या रेल्वेपैकी एक आहे. त्यासाठी वीज खूप कमी लागते.
प्रदूषण होत नाही. यामुळे पर्यावरणासाठी ही रेल्वे चांगली आहे. या रेल्वेत एकावेळी 24 ते 28 जण प्रवास करु शकतात. त्यांना वेगवान प्रवासाचा आनंद मिळणार आहे.
प्रकल्पावर वेगाने काम सुरु
2019 मध्ये हायपरलूप रेल्वेची पहिली चाचणी यशस्वी झाली. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ शेअर केला.
त्यात त्यांनी म्हटले की, देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे.
तसेच यापुढेही ही मदत करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास या प्रकल्पावर काम करत आहे.
मुंबई-पुणे व्यतिरिक्त, बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यान हायपरलूप ट्रेन चालवण्याची देखील योजना आहे.
यामुळे हे अंतर अवघ्या 30 ते 40 मिनिटांत पार होईल. हायपरलूपसारखी मॅग्लेव्ह ट्रेनही चीन तयार करत आहे.
या रेल्वेचा 2025 पर्यंत ताशी 1100 किमीचा वेग गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
एक स्पॅनिश कंपनी युरोपातील शहरांना जोडण्यासाठी हायपरलूप प्रणालीवरही काम करत आहे.
प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे देशातील प्रवासाची पद्धतही बदलेल.
Read more here :
https://ajinkyabharat.com/the-accused-is-shifted-dhananjay-deshmukh-yanchaya-vedna-tumche-panji-peevatanar-keli-mothi-magani/