Dhananjay Deshmukh Big Statements : दोन दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येवेळीचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत.
त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर आता धनंजय देशमुख यांनी एक मोठी मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवेळीचे छायाचित्र समाज माध्यमांवर फिरत आहेत.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तर आता याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या वेदना पुन्हा समोर आल्या आहेत. त्यांनी गंभीर आरोप करत एक मोठी मागणी केली आहे.
आरोपींना भर चौकात सोडा…
खून प्रकरणातील आरोपी खंडणी मागतात, चोऱ्या करतात. हे पूर्वीपासूनच गुन्हेगार आहेत हे आम्हाला माहीत होतं.
संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने आरोपींनी मारलं ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे.
मी त्यांचा रक्ताचा भाऊ आहे मला तर वेदना होणं साहजिक आहे, असे धनंजय देशमुख यांनी मन मोकळं केलं.
संतोष देशमुख यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत.
आरोपींना भरत चौकात सोडलं पाहिजे. त्यांना जात धर्म काहीच नाही, समाज त्यांना शिक्षा देईल, असे मोठे वक्तव्य देशमुखांनी केलं आहे.
कुणाच्या सांगण्यावरून केला खून?
खून प्रकरणातील आरोपींनी हे कृत्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केला, यांना अशाप्रकारे हत्या करण्याचे ट्रेनिंग कोणी दिलं,
असा मोठा सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे कृत्य केले आहेत. मात्र निराधार लोकांनी आवाज उठवला नाही.
आरोपींनी अनेकांचे संसार उध्वस्त केले. अनेक लेकरांना अनाथ केलं आहे, कोणाचा आधार नसल्याने अनेक लोकांनी न्याय मागितला नाही, असे ते म्हणाले.
आरोपींना वेगळी शिक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही न्याय मागत होतो. मात्र शासनाने यांना कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल यावर विचार करावा.
आरोपी सैतान आहेत माणूस मेल्यानंतर ही त्यांनी मृतदेहाची विटंबना केली. एक नंबरचा आरोपी जो आहे
तो शपथपत्रात सांगतो की हे सगळं माझं आहे याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले आहे.
न्याय द्या, पोलीस यंत्रणा त्यांच्या खिशात
खून प्रकरण हा विषय आमच्या कुटुंबा पुरता नाही तर संपूर्ण गावकऱ्यांचा आणि समाजाचा आहे
या प्रकरणात लोक जो निर्णय घेतील त्यामध्ये मी सहभागी असेल. फरार आरोपीचा तपास यंत्रणा घेत आहे.
सध्या अनेक ठिकाणी आंदोलन आणि बंद पुकारण्यात येत आहेत ते जनतेने संवेदनशील पणे करावेत
आम्हाला न्याय पाहिजे, सर्व पोलीस यंत्रणा यांच्या खिशामध्ये आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.
आरोपी परत परत चुका करत होते ते सैतानी प्रवृत्तीचे आहेत, खुनाची घटना घडल्यानंतर देखील यांनी
अनेक प्लॅन केले आहेत त्याची देखील वेगळी टिप्पणी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
Read more here :
https://ajinkyabharat.com/bhujbalancharya-minister-motha-adatha-anjali-damania-yancha-theate-corte-janyacha-gesture-due-to-kay/