राहुल गांधींचा हल्लाबोल..
लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
Related News
दोन बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काह...
Continue reading
राहुल गांधी यांनी अंदमान-निकोबार दौऱ्यातील 10 आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्कुबा डायव्हिंग, समुद्रातील साहसी अनुभव, स्थानिकांशी संवाद...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
Nashik MLC Crisis: महायुतीत खळबळ! महाजन-सामंत भेट टाळल्याने 10 प्रश्न अनुत्तरित
Nashik MLC Election 2026: महाजन-सामंत यांच्यातील दुरावा की राजकीय र...
Continue reading
के. अण्णामलाईंच्या नव्या पक्षाला 9.97 लाख समर्थक; दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा?
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून भारतीय जनता पक्षासाठी ही परिस्थिती चिंताजन...
Continue reading
संजय राऊत यांची नितेश राणेंवर 5 दमदार शब्दांत स्तुती; राजकारणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि शाब्दिक चकमकी ...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: 2 संकटमोचकही ठरले अपयशी! शिंदे सेनेसाठी मोठा धक्का, वाढलं टेन्शन
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026 : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभ...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
15.15 लाख कोटींचा कथित घोटाळा! LIC ने राजेश मेहतांच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांचा स्फोटक सवाल
देशातील आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा ...
Continue reading
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची सूचक पोस्ट; ‘Revenge’ संदेशामुळे राजकीय चर्चांना उधाण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क...
Continue reading
विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे.
विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून,
आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही
आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.”
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील
महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला.
“एनडीएचे पहिले 15 दिवस ! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द
6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग.
8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,”
अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे
पीएम मोदींवर जोरदार टीका केली.
“मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील,
अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील,
अशी आशा होती.
पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले.
मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे,
पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात
हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही.
आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते,
रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना,
अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते,” अशी टीका त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/