अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल.
यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील,
जयंत मसणे, विजय अग्रवाल यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
राज्यात लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
यासाठी शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्यात आले असून,
परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त व निकोप वातावरणात होईल, याची काळजी घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे.
परीक्षेच्या काळात ५० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
. प्रशासकीय पातळीवर व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथके, आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षा तणाव कमी होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
याबाबत अकोला भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
READ MORE : https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/