डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन
अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Related News
चान्नी – स्थानिक जय बजरंग युवक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयातील एड्स जनजागृती कार्यक्रम अत्यंत यश...
Continue reading
अकोला –शहराच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही अकोला आजही स्वच्छतेपासून रस्त्यांपर्यंत आणि वाहतूक व्यवस्थेपासून नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत गंभीर समस्यांनी...
Continue reading
अकोट – महाराष्ट्रातील जाचक अवैध सावकारीमुळे शेतकरी व श्रमिकांवर होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे राज्यभर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना ...
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
200 टक्के टॅरिफचा इशारा! डोनाल्ड ट्रम्प यांची धडाकेबाज बैठक; भारतातील शेतकरी संकटात, जागतिक बाजारात थेट परिणाम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा...
Continue reading
10 फुटांच्या हैवानाची दहशत! लोक घर सोडून पळाले… जपानमध्ये नक्की काय घडलं? 7.6 रिश्टरच्या भूकंपाने कोसळली शांतता
जपान पुन्हा एकदा एका प्रचंड नैसर्गिक आपत्...
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
RBI Repo Rate Cut: या चार बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली, ग्राहकांसाठी मोठा दिलासा
भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI 5 डिसेंबर 2025 रोजी रेपो दरात 25 बेस...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण,
तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या पदवीधरांनी
जबाबदारी घेतली पाहिजे.” त्यांनी विद्यापीठाच्या बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कृषी मंत्री कोकाटे यांनी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या शेतीतील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ”
उत्पादनखर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
यावेळी अशोक दलवाई यांनी कृषी संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी,
असे मत व्यक्त करत शाश्वत विकासासाठी जैवविविधता जतन, मृद व जलसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकीसह विविध शाखांमधील २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पदवी प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
READ MORE : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/