लाखपुरी | १८ जून
मुर्तिजापूर तालुक्यातील खुदांवपुर येथील शेतकरी गजानन भगवान गवई यांच्या शेतात शासनाच्या माध्यमातून बांधण्यात
आलेला बंधारा अवघ्या एका महिन्यातच पावसात वाहून गेला. निकृष्ट दर्जाचे बांधकाम,
Related News
टी20 वर्ल्डकप 2026 : संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारत इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत सावरला!
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चँधोकची पारंपरिक लाल रंगात चमकणारी लग्नसोहळा
ऑस्कर 2026 : रेड कार्पेट फॅशन आणि ग्लॅमरस लूक पाहण्यासाठी तयार व्हा
इराणकडून भारताला मोठा दिलासा, होर्मुज मार्ग भारतासाठी खुले!
सारा टेंडुलकरचा ग्लॅमरस लूक: अर्जुनच्या लग्नात पिंक मनीष मल्होत्रा साडीने सर्वांचे लक्ष वेधले
मद्यपान करताना कोणता चखणा सर्वोत्तम? जाणून घ्या आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय
रायगडमध्ये अफवा: इस्रायल-इराण युद्धामुळे पेट्रोल 100 रुपयांनी महागणार? प्रशासनाचा स्पष्टीकरण
धारावी आगीत घर गमावलेल्या 436 कुटुंबांसाठी फडणवीस सरकारचा दिलासा, देवनारमध्ये हक्काचे घरकुल
सोनं धडाम कोसळलं! 10 ग्रॅमसाठी आता 1,65,315 रुपये
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण करणार, सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
इराण-इस्त्रायल युद्ध: रशियाने इराणच्या बाजूने खुला पाठिंबा जाहीर, अमेरिका-इस्त्रायलवर दबाव
इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
योग्य पेचेस न लावणे आणि केवळ मातीचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बंधाऱ्याच्या खराब कामाविरोधात गवई यांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रार केली,
मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार थेट उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
“ठेकेदारावर कारवाई करा, बंधारा दुरुस्त करा!” – शेतकऱ्यांची मागणी
या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी देखील शासनाकडे संबंधित
ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही
शेतकऱ्यांची तक्रार असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाची
पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-masterplon-ughd-mahavikas-agadil-bade/
