जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिकाऱ्यांनाच नव्हे,
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
तर जळगाव जिल्ह्यात दंगली घडविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याचे नमूद करत त्यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने हा ई-मेल तत्काळ जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवला असून,
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात
सायबर सेलकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून मेल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले की,
यापूर्वीही अशा प्रकारचे तीन ते चार मेल आले होते. त्यामधील भाषा पाहता यामागे कोणी
शरारती प्रवृत्तीचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मात्र तरीही तपास गांभीर्याने सुरू आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिलं की, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/ahmedabadamadhye-apartmentla-fire/