मोदींच्या नेतृत्वाखालील ११ वर्षांचा यशस्वी प्रवास : देशात विकास, बदल आणि निर्णयांची अमृतयात्रा

मोदींच्या नेतृत्वाखालील ११ वर्षांचा यशस्वी प्रवास : देशात विकास, बदल आणि निर्णयांची अमृतयात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली असून,

या काळात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले.

मोदींनी सामान्य माणसाच्या जीवनातील अडचणींवर आधारित निती आखत देशाला आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेले.

Related News

नोटाबंदी, जीएसटी, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल इंडिया, जनधन योजना, आयुष्मान भारत,

आर्टिकल 370 रद्द करणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राम मंदिर निर्णय,

आत्मनिर्भर भारत योजना आणि मिशन चांद्रयान-३ हे काही महत्त्वाचे निर्णय ठरले.

या निर्णयांनी देशाच्या विकासाचा वेग वाढवून भारताला जागतिक व्यासपीठावर वेगळी ओळख दिली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akolyatil-balapur-shaharat-today/

Related News