अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असताना एक व्हिडीओ शूट केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की विमानात एसी बंद होता,
Related News
अकोल्यात गजानन महाराज पालखीसोबत रस्ता सुरक्षा जनजागृती; 5 नियमांनी हजारो भाविकांना दिला ‘सुरक्षित प्रवासाचा’ शक्तिशाली संदेश
रोनाल्डोच्या 2 गोलांमागे गणपती बाप्पांचा चमत्कार? Viral Video ने जगभरात उडवली खळबळ
Siya Chetan Affair: 7 धक्कादायक खुलासे! साखरपुडा केतनशी, पण प्रेम चेतनवर; हत्याकांडाची दुसरी बाजू समोर
16 वर्षीय वैभव सूर्यवंशीला बदनाम करण्याचा कट? Deepfake Video मागील मोठा खुलासा
7 धक्कादायक कारणं! अमेरिकेत श्रीमंत भारतीयही ‘गरीब’ का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
व्हेनेझुएलात 39 सेकंदांत 2 महाभूकंप; 10 हजारांहून अधिक मृत्यूंची भीती, राजधानीत भीषण विध्वंस
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; ‘काय लागतं जगण्यासाठी?’ डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
5 जणांचा बळी! ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा दुर्दैवी अंत; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळी
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
पती-पत्नीच्या सोशल मीडिया स्मार्ट आयडियाने 4 महिन्यांत कमावले 2 कोटी रुपये, सेलिब्रिटीही झाले चाहते
5 सोप्या स्टेप्समध्ये डाउनलोड करा Marriage Certificate; आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मिळवा डिजिटल प्रमाणपत्र
स्क्रीन चालत नव्हत्या आणि केबिन क्रू बटणही काम करत नव्हतं.
व्हिडीओतून उघड!
आकाश वत्स यांनी त्यांच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी त्रस्त असल्याचे दिसते.
अनेकजण मासिकांपासून वारा घेताना, घामाघूम अवस्थेत, तक्रार करताना दिसतात.
विमानाचा इतिहास
बोइंग 787 ड्रीमलाइनर
242 प्रवासी – यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश असल्याचं वृत्त
दिल्लीहून अहमदाबादला आल्यावर काही वेळातच लंडनसाठी टेकऑफ
टेकऑफनंतर 15 मिनिटांतच अपघात
अपघाताची भीषणता
विमान अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळील हॉस्टेल इमारतीवर आदळले.
संपूर्ण विमान आगीनं वेढलं, परिसरातील इमारतींनाही नुकसान.
यंत्रणांवर प्रश्नचिन्ह!
या नव्या व्हिडीओमुळे एअर इंडियाच्या सुरक्षा यंत्रणांवर व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आधीच निदर्शनास आलेल्या बिघाडांकडे दुर्लक्ष करून विमान उड्डाण केल्याचा गंभीर आरोप आता होऊ शकतो.
NDRF, आर्मी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट नाही,
मात्र प्राथमिक अंदाजानुसार सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vadhivarasah-gharache-three-letters-flying/

