महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Related News
भाजपला मोठा धक्का! शिंदे दिल्लीहून परतताच राज्यातील राजकारण तापलं; हिंगोलीत भाजप उमेदवाराची ऐनवेळची माघार, शिवसेनेत प्रवेश
राज्यात सुरू असलेल्या निवडणूक परीस्थितीत
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
शिवसेना-भाजप भांडण आणि अजित पवारांच्या भूमिकेवर संपूर्ण माहिती
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ...
Continue reading
उदय सामंत नाराज : शिवसेना-भाजप युतीतील तणाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि हे महायुती सरक...
Continue reading
Shivsena vs BJP मधील घमासान आणि राजकीय संघर्षामुळे महायुतीतील मतभेद उघडकीस आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना कठोर इशारा दिला. वाचा सविस...
Continue reading
अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्ति...
Continue reading
अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांची लांबच लांब रांगा दिसून आल्या. अकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ३५ नगरसेवक व एक नग...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
बाळापूर : राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. या प्रक्रियेतील बाळापूर नगर परिषद ही १२ प्रभागांची असून, ...
Continue reading
मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरूमूर्तिजापूर प्रतिनिधी :मुर्तिजापूर,नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडाव...
Continue reading
भाजपला मोठा धक्का! युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘एकला चलो’ भूमिका ; अपक्ष उमेदवारीमुळे स्टेशन विभागात पक्षाचे गणित कोलमडणार?...
Continue reading
यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर
फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं
अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं.
सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं.
पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत.
आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी
विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात
विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं.
तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी
आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.
या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना
जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला
तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही,
किंवा या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आजच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे.
Read also: राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार! (ajinkyabharat.com)