मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट
लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू झाल आहे.
निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या
सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.
दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली.
हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या
तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प
आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.
हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि
भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असेल.
हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल.
जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल,
असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.