मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट
लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
Related News
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
Cheque किंवा EMI Bounce झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास? कायदा काय सांगतो? सविस्तर माहिती वाचा…
Cheque Bounce Rules : चेक बाऊंस म्हणजे किरकोळ चूक नाही, तर गंभीर कायदेशीर परिणामांना ...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
‘The Simpsons’ने एपस्टीन फाइल्सची भविष्यवाणी केली होती का? इंटरनेटवर पुन्हा पेटलेल्या कट-सिद्धांतांची सखोल तपासणी
जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांपैकी एक असलेल्...
Continue reading
Thyroid Health : थायरॉईड विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ७ प्रभावी व्यायाम
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत Thyroid चे आजार झपाट्याने वाढत आहेत. स्त्...
Continue reading
लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू झाल आहे.
निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या
सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.
दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली.
हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या
तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प
आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.
हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि
भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असेल.
हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल.
जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल,
असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.
Read also: https://ajinkyabharat.com/pooja-khedkar-came-to-manorama-khedkar-and-was-sent-to-court-cell-for-14-days/