मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट
लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू झाल आहे.
निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या
सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.
दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली.
हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या
तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प
आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.
हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि
भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असेल.
हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल.
जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल,
असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.