या योजनेला मुदतवाढ-
“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.
Related News
भारताकडे मैत्रीचा हात, पाकिस्तानसोबत संरक्षण कराराची तयारी? बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेने वाढली चिंता
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळ...
Continue reading
Bank Strike: ११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संप; सणासुदीच्या काळात बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता
Bank Strike News: देशभरातील बँक ग्राहकांसाठी...
Continue reading
भाजपला धक्का! स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता थलपती विजय यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता आणि राजकारणी थलपती सी. जो...
Continue reading
Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई होणारच; मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली A टू Z प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्य...
Continue reading
CM Vijay: LPG सिलिंडरबाबत विजय यांचा मोठा निर्णय; वर्षाला तीन मोफत सिलिंडर, 1.30 कोटी कुटुंबांना फायदा
CM Vijay News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि...
Continue reading
Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरासंदर्भात महत्त्वाची अपडेट; साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम
शिर्डी : Shirdi तील साईबाबांच्या दर्शनास...
Continue reading
एका गोष्टीची लाज वाटली पाहिजे! शिष्टमंडळ भेटीपूर्वीच मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘आता सुट्टी नाही’
जालना : मराठा आरक्षणाच्या...
Continue reading
अमरावती : बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिश...
Continue reading
GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
Riteish Deshmukh: अभिनेता ...
Continue reading
Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’; नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप
गणेशोत्सव काही दिवसां...
Continue reading
8th Pay Commission: 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार? ₹18,000 असणारा बेसिक पगार थेट किती वाढणार?
8th Pay Commission Latest Update...
Continue reading
अमरावतीत रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला भीषण आग; तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा गंभीर आरोप
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नव...
Continue reading
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”
रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
भारतात महागाई दर किती टक्के?-
“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय.
आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत
असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या.
बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?
खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.
नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
Read also: https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/