जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात
आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या
शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात,
Related News
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्या...
Continue reading
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर; मुंबईतील मोठ्या हॉटेल्सना FDAचा दणका
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे ...
Continue reading
Health Insurance असूनही खिसा होणार रिकामा! पॉलिसी घेताना ‘या’ 5 गंभीर चुका करणे टाळा
Health Insurance 5 Mistakes : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याशी संबंधित समस्या कधी आणि कोण...
Continue reading
Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्...
Continue reading
Fuel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कच्च्या तेलाचे भाव 60 डॉलरपर्यंत घसरण्याचा अंदाज; भारताला मोठा फायदा होणार
Fuel Price Cut : पेट्रोल आण...
Continue reading
IND vs SL: शतकी खेळीनंतरही संघातील स्थान पक्कं नाही? देवदत्त पडिकलने अखेर सत्य सांगितलं
IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कस...
Continue reading
मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा; मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात...
Continue reading
LPG Cylinder: LPG चा प्रश्न कायमचा सुटणार? सरकारच्या निर्णयामुळे पाइपद्वारे स्वस्त गॅस मिळण्याची शक्यता
LPG Cylinder News : घरगुती स्वयंपाका...
Continue reading
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्यासह 15 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्...
Continue reading
दोन दिवसांत येतो म्हणत आईला आश्रमत सोडलं; साडेचार वर्षे मुलाची वाट पाहत अखेर आईने डोळे मिटलेइंदौर : आई-वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात, त्यांच्या सुखासाठी स्व...
Continue reading
चित्रा वाघांचा विजय वडेट्टीवारांवर 7 मोठे पलटवार; वंदे मातरमवरून महाराष्ट्रात राजकीय वादमुंबई : वंदे मातरम, राष्ट्रगान आणि देशाच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजक...
Continue reading
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
आर्णी : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि जनहिताच्या वि...
Continue reading
ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला.
शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन्
काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या
घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम
यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक
मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना
सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या
सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या
कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला. वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे
शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत
आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख
करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन
मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून
पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५,
बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र
देशमुख करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-advice-to-keep-the-enemies-of-development-in-maharashtra-out-of-power/