अकोला :
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने अद्याप पूर्ण न केल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट)
ने राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
Related News
55 कोटींचं ॲनालॉग पनीर नष्ट, 28 लाख किलो साठा जप्त; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरविरोधात FDA ची मोठी मोहीम
Continue reading
FCRA विधेयकावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या वादाची चिन्हे; अमेरिकन खासदारांचा विरोध, केंद्र सरकार मात्र ठाम
संसदेत येणाऱ्या FCRA विधेयकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
विदे...
Continue reading
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने निवडणूक आयोगाला मोठा झटका? उद्धव ठाकरे गेम पलटवणार?
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर जोरदार सुनावणी; कपिल सिब्ब...
Continue reading
मोठी बातमी! वाल्मिक कराडला जेलमध्ये विशेष सुविधा? संतोष देशमुखांच्या भावाचा गंभीर आरोप; नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा नवे आरोप; धनंजय देशमुखा...
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
खूपच आक्रमक आणि… ‘त्याला विचारण्याचा प्रयत्न केला’; अजिंक्य रहाणेने विराट कोहलीबाबत उघड केलं मोठं गुपित
भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळ...
Continue reading
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर? 2014 आणि 2019 च्या निवडणुकांवरही प्रश्न; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना, धनुष्यबाण आणि सत्तासंघर्ष प्रकरणात सर्...
Continue reading
व्होडाफोन आयडियाचे 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच; रिचार्जवर मोफत Spotify Premium, डेटा आणि OTT फायदेही मिळणार
Vi ने ग्राहकांसाठी आणले आकर्षक प्रीपेड प्लॅन्स
देशातील प्रमुख दूरसंचार...
Continue reading
तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी दररोज या सोप्या सवयींचे करा पालन; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जीवनशै...
Continue reading
Asus Chromebook CX15 भारतात लाँच! Google AI, 12.5 तासांची बॅटरी आणि दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत
भारतीय लॅपटॉप बाजारात असूसने आणखी एक आकर्षक पर्याय सादर केला आहे. कंपनीने
Continue reading
२ मे रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र ती अद्याप प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.”
याचबरोबर आमदार देशमुख यांनी सत्ता पक्षाला इशारा देत सांगितले की,
“जर २ मे पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हाच मोर्चा मुंबईकडे वळवण्यात येईल.”
यावेळी त्यांनी जाहीर केले की, “१ मे पर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे
पाच लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि मागण्या थेट समजून घेता येतील.”
शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/%e2%9c%9d%ef%b8%8f-akolidya-easter-sandhacha-utsav-mothya-shraddha-and-enthusiast-sajra/