दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान

दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान

अकोला जिल्हातील दहीहांडा येथे दि. ११ जून रोजी दुपारी ४. ५ वाजताच्या दर्मान अचानक आलेल्या

अवकाळी पावसामुळे घरावरील टीनाच्या पत्रे उडून गेले तसेच दहीहांडा येथील राजू भांडे,

सुरेश राणे, सुनील भोंडे,व अनेकांच्या घरावरचे टीन उडून गेले तसेच हवा पाणी आल्या मुळे

Related News

मालती सुनील पाचपवार यांच्या घरावरचे टीन हे उडून जनार्धन पखाली यांच्या अंगणात जाऊन पडले

व त्या टीना वरील गोटे व विठा हे राजू भांडे यांच्या घरात पाण्याच्या सिमटाकं वर जाऊन पडले आणि सिमटाक

मध्ये जाऊन पडले त्यांच्या घरचे सिमटाक फुटले आणि घरकुल योजने मध्ये मधलेले घराचे भिंत तडकल्या ,

तर सुनिल भोंडे यांच्या घरावचे तीन उडाले असता काही गोटे घरामध्ये पडले आणि टीव्ही लाईट चे मिटर फुटले

काही तर श्रीकृष्ण भोंडे, विशाल मावळे याच्या घरासमोरची छप्पर उडून गेली आणि घराच्या तडकल्या तर

एकभिंत पडली लोकांच्या जनावरांचे खोपडे उडून गेले काही जनावरांचे जीव थोडक्यात बच्यावले झालेल्या

नुकसान ची तोरीत भरपाई करावी अशी मांगणी गरजूनाची होत आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/ajit-pawar-yancha-speech-ardhwat-tambale-vadi-vyyam/

Related News