चंद्रपूर | १२ मे २०२५ :
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मूल तालुक्यातील भादूरणा गावात तेंदूपत्ता तोडणाऱ्या २८ वर्षीय भूमिका भेंदारे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
त्या आपल्या पतीसोबत जंगलात तेंदूपत्ता गोळा करत होत्या, यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.
या घटनेपूर्वी, १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे ३ महिलांचा आणि ११ मे
रोजी महादवाडी येथे आणखी एका महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला होता.
त्यामुळे गेल्या ७२ तासांत एकूण ५ महिलांचा बळी गेला आहे.
काँग्रेस गटनेते आणि स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या अंत्यसंस्काराला
उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले आणि वनविभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मात्र, काही तासांतच पुन्हा एक बळी गेल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होत आहेत.
Read Also :
https://ajinkyabharat.com/pahalgamparpat-papacha-papacha-would-have-been-filled/