जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद, आदेश जारी
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
पावसामुळे अनेक जिल्ह्यांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत....
अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये
चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातील
समाजवादी पक्षाच...
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढ...
राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले
रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून
विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं
नाव जाहीर करण्यात आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अह...
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं.
अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या,
संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
शिवसेना उद...
माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतर
विधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे.
कारण पिंप...
"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या
संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.
या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...
मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न
असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही.
...
जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत
मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली.
या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनी
घे...
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,
तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा...