साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावर राजकारण झाले.
काही लोकांचा साहित्य संमेलनात राजकारण करण्याचा अट्टाहास असतो.
साहित्यिकांनी एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय करावे. पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते, असे राऊत यांनी म्हटले.
देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन सुरु झाले. काही लोकांचा अट्टहास असतो राजकारण्यासोबत त्यांना संमेलन कराये असते.
Related News
अकोला - बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारी हनुमान हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असून, येथे वर्षभर भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. मात्र, येथील ‘...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
महिंद्रा डिफेन्स आणि ब्राझीलच्या एम्ब्रेअर कंपनीमध्ये सामरिक करार झाल्याने भारतात
C-390 मिलेनियम लष्करी मालवाहू विमाने तयार होणार आहेत.
या भागीदारीतून AWACS सारखी टेहळणी व कमांड ...
Continue reading
गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादव हिचा मृत्यू तिच्याच वडिलांनी
गोळी झाडून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तिच्या राहत्या घरी घडली असून...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी मधील राजनखेड -
महागाव गावातील रस्ता गेल्या दोन महिन्यांपूर्वी साडेसात कोटी रुपयांचा बनण्यात आला.
काही दिवसातच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल...
Continue reading
ओडिशा राज्यात आता ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे,
आणि परीक्षेत अपयशी ठरल्यास त्यांना पुढील वर्गात पदोन्नती मिळणार नाही...
Continue reading
बार्शीटाकळी (अकोला) | प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावाच्या कन्येने संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे.
प्राची सुनील गर्गे हिने केनिया येथील नैरोबी शहरात २२...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त ...
Continue reading
बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते य...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोक...
Continue reading
परंतु माझी अपेक्षा राजकारण्यांशिवाय संमेलन करावे, अशी आहे.
महाराष्ट्रावर मराठी माणसावर देशावर अडचणी आल्या तेव्हा कोणत्याही मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही.
साहित्यिकांनी भूमिका मांडल्या नाही, अशा प्रहार शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी साहित्यिकांवर केला.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार एकत्र आले. त्यावर राऊत यांनी टीका केली.
भटक्या आत्माच्या शेजारी मोदी कसे बसले?
महाराष्ट्रवर, मराठी माणसांवर, देशावर जेव्हा संकट आले तेव्हा मराठी साहित्यिक आणि कलाकारांनी आवाज उठवला नाही.
भूमिका कधीच घेतल्या नाही. अलीकडे साहित्यिक आणि कलवतांनी भूमिका घेणे बंद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती.
त्यामुळे त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी कसे बसू दिले?
असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मोदी यांच्या भाषणांत जो मी आहे तो अत्यंत घातक आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा विधानसभेच्या निवडणुकींआधी दिला.
साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावर राजकारण झाले. काही लोकांचा साहित्य
संमेलनात राजकारण करण्याचा अट्टाहास असतो. साहित्यिकांनी एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय करावे.
पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते, असे राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा
न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 मध्ये
कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांचे निलंबन झाले.
राहुल गांधींना खासदारकी सोडावी लागली. मग हा न्याय हा सगळ्यांसाठी सारखा का नाही?
विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय आहे, असे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/boycottoyo-ek-hui-paul-aani-parasak-voice/