शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले.
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी नुकताच अत्यंत खळबळजनक खुसाला केला.
गोरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, पद मिळते.
ज्यानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
हेच नाही तर त्यांनी थेट नीलम गोरे या बाई आहेत का?. त्या बाई माणूस असल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले.
त्यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली.
सुषमा अंधारे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
नीलम गोरे यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचे म्हणतानाही संजय राऊत दिसले.
आता नुकताच
यांच्या विधानाचा समाचार घेताना घेत
शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केलीये.
त्यांनी एकप्रकारे मोठा इशाराच उबाठा गटाला दिलाय. संजय शिरसाट यांनी म्हटले की,
मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकिट दिले, त्यांना जाऊन विचारा.
माझ्या जिल्हापुरतेच सांगतो, माझ्याविरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता…
किती दिवसांचा आठ दिवसांचा. पक्षात येऊन आठ दिवस झालेल्या माणसाला तुम्ही तिकिट देता?
मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते?
जे गेले 20 ते 30 वर्ष तुमच्यासोबत काम करतात. त्यांना तिकिट का नाकारलं?
आज तो माणूस कुठे आहे विचारा त्यांना.
पुढे गंभीर आरोप करताना शिरसाट म्हणाले की,
मराठवाड्यात यांनी अनेक ठिकाणी पैसे घेतले आणि तिकिटे वाटली
आणि त्याची परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात,
ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ला ते शिवसैनिक बाजूला पडले.
आता जे दलाल आहेत जे बोलतायत त्या दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.
म्हणून कोणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता याचे एकदा स्पष्टीकरण द्या.
More update here
https://ajinkyabharat.com/gaja-maneneche-day/