शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले.
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी नुकताच अत्यंत खळबळजनक खुसाला केला.
गोरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, पद मिळते.
ज्यानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
हेच नाही तर त्यांनी थेट नीलम गोरे या बाई आहेत का?. त्या बाई माणूस असल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले.
त्यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली.
सुषमा अंधारे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
नीलम गोरे यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचे म्हणतानाही संजय राऊत दिसले.
आता नुकताच
यांच्या विधानाचा समाचार घेताना घेत
शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केलीये.
त्यांनी एकप्रकारे मोठा इशाराच उबाठा गटाला दिलाय. संजय शिरसाट यांनी म्हटले की,
मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकिट दिले, त्यांना जाऊन विचारा.
माझ्या जिल्हापुरतेच सांगतो, माझ्याविरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता…
किती दिवसांचा आठ दिवसांचा. पक्षात येऊन आठ दिवस झालेल्या माणसाला तुम्ही तिकिट देता?
मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते?
जे गेले 20 ते 30 वर्ष तुमच्यासोबत काम करतात. त्यांना तिकिट का नाकारलं?
आज तो माणूस कुठे आहे विचारा त्यांना.
पुढे गंभीर आरोप करताना शिरसाट म्हणाले की,
मराठवाड्यात यांनी अनेक ठिकाणी पैसे घेतले आणि तिकिटे वाटली
आणि त्याची परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात,
ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ला ते शिवसैनिक बाजूला पडले.
आता जे दलाल आहेत जे बोलतायत त्या दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.
म्हणून कोणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता याचे एकदा स्पष्टीकरण द्या.
More update here
https://ajinkyabharat.com/gaja-maneneche-day/