महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे.
Related News
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री
Continue reading
सफरचंद महागलंय? मग हे स्वस्त फळ खा; पेरूचे तब्बल ७ फायदे जाणून घ्या!
सफरचंद हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते. त्यामुळे अनेकजण आपल्या रोजच्या आहारा...
Continue reading
Today Gold Silver Rate : मोदींच्या ‘सोने खरेदी करू नका’ आवाहनानंतर दर घसरले; सोनं-चांदीच्या किमतीत मोठी कपात, पाहा आजचा भाव
Gold Silver Pr...
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Mi...
Continue reading
Union Minister Nitin Gadkari : देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार? बाइक टॅक्सीबाबत केंद्राचा मोठा अॅक्शन प्लॅन
Union M...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; “प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का?”
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा सहावा दिवस; मराठा आरक्षणाच्या मागणीने राज...
Continue reading
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीला ‘प्रथमेश इको-फ्रेंडली’चा पुढाकार; महिलांना रोजगाराची संधी
गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; जनजागृतीसाठी विविध उपक्रम
गणेशोत्सव म्हटला ...
Continue reading
GDP Growth Row : 7.8% विकासदरावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; सरकारने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला दिले उत्तर
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील भारताच्या सकल देशांतर्गत उत्...
Continue reading
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे GDP अंदाज जाहीर; उत्पादन, खनन क्षेत्रातील आकडेवारीने वेधले लक्ष
नाममात्र आणि वास्तविक GVA वाढीत मोठी तफावत; GDP मोजणीतील ‘डबल डिफ्लेशन’ प...
Continue reading
4 सप्टेंबरला SBI ची UPI सेवा काही काळ बंद; बँकेचा ग्राहकांना तातडीचा संदेश, करोडो ग्राहकांवर परिणाम
UPI : देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असत...
Continue reading
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार म्हणाले, ‘कोर्टाचा निकाल येईल, त्याआधी भाष्य करणं योग्य नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याची शक्यता; साखरेचे दर, पावसाची स...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या किती टक्के मागण्या मान्य? महाजनांचा मोठा दावा; अंतरवलीत आज काय घडणार?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर
आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा,
या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही?
याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना
प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/