‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया…’, दिल्ली निवडणूक निकालादरम्यान कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल
डॉ.कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात.
सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतो आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात.
कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता.
Related News
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम – गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी
अकोट (प्रतिनिधी) –
सामाजिक बांधिलकीतून अकोट येथील डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल य...
Continue reading
मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद
झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी वेगळा मार्ग निवडला.
आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात.
आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे.
याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर केली आहे,
ज्यावरून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
कुमार विश्वास यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे,
ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
या सह त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी टाकत एक व्हिडीओही शेअर केलाय. बहुत बिखरा, बहुत टूटा, थपेड़े सह नहीं पाया.
हवाओं के इशारों पर मगर मैं बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया यूं प्यार का किस्सा.
कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
अशा ओळी त्यांनी म्हटल्या आहेत. या पोस्टवरून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
अनेक युजर्सनी असा अंदाज व्यक्त केला आहे की या पोस्टचा आम आदमी पक्षाशी संबंध आहे.
तुमचा मित्र निवडणूक हरतो, असे एकाने लिहीलं. तर ‘आप-दा संपल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन’ अशी टिपण्णी आणखी एकाने केली. .
अभिनंदन डॉक्टर साहेब, आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, अशी कमेंट आणखी एका युजरने केली.
मात्र अनेक युजर्सना तर ही प्रपोज डे ची शायरी वाटत असून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलंय.
दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर ५ फेब्रुवारीला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होऊन निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत.
दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे.
पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे.
त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अधिक बातम्या करीता भेट द्या : https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/