मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये
खडाजंगी होताना दिसत आहे.
ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे,
अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले
तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे.
यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ,
भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील
जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे.
आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे.
ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,
अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार
व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/