राज्यात देवेंद्र फडणवीस करतील नेतृत्व
लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत
Related News
2 धडक, एकच थार आणि मोठा संताप! मुंबईतील Hit and Run प्रकरण व्हायरल
थार चालकाचा कारनामा : मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
Continue reading
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल; 7 सदस्यीय समितीची घोषणा, 6 महिन्यांत अहवाल, नागपूर अधिवेशनात मसुदा सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न
महाराष्ट्रात समान नागरी कायद...
Continue reading
नांदेडमध्ये 3 वर्षांत उड्डाणपुलाची भिंत कोसळली; थरारक VIDEO, दोन विद्यार्थिनींचा चमत्कारिक बचाव
ड-लातूर महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत अचानक कोसळली. स...
Continue reading
दूध भेसळीविरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. इंदापूर व मंचरमधील मोठ्या दुग्ध कंपन्यांची तपासणी, कात्रज डेअरी चौकशी, ...
Continue reading
वडापावला इंग्रजीत काय म्हणतात? 7 गोष्टी ज्या अनेकांना माहीत नाहीत; इतिहासापासून इंग्रजी नावापर्यंत सर्वकाहीमुंबई म्हटलं की लोकल ट्रेन, चौपाटी आणि वडापाव हे समीकरण जवळपास ठरलेलं...
Continue reading
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7 सदस्यीय स...
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत, रेड अलर्ट जारी. नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादमध्ये जनजीवनावर परिणाम....
Continue reading
पुण्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम नाकारल्याची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेमक...
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीबीस...
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्या...
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती.
परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली.
त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून
तेच राज्याचे नेतृत्त्व करतील.
सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना
सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे
अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते,
तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या
पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना
त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल.
त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत.
ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला,
त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला.
जेथे कमी पडलो आहोत,
त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी
काम करू असंही त्यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/nalanda-university-alive-after-800-years/