महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Related News
मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. यवतमाळ. संत मोरारी बापू यांच्या रामकथेसाठी यवतमाळ दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपला...
Continue reading
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर
फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं
अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं.
सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं.
पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत.
आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी
विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात
विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं.
तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी
आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.
या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना
जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला
तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही,
किंवा या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आजच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे.
Read also: राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार! (ajinkyabharat.com)