कुटुंबीयांचा आक्रोश; विमानतळावर सरकारची मानवंदना
कुवेतमधील अग्नितांडवात मरण पावलेल्या ३१ भारतीय नागरिकांचे पार्थिव
Related News
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभ...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 लागू होऊन
एक दशक उलटलं असतानाही, राज्य शासनाच्या नवीन धोरणांमुळे मोफत शिक्षण व्यवस्था संकटात सापडली आहे.
...
Continue reading
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प
यांनी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची (Air Defence System) घोषणा केली आहे.
या यंत्रणेचं ...
Continue reading
नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प...
Continue reading
पुणे (प्रतिनिधी): लग्नात अपेक्षित हुंडा व मानपान न मिळाल्याने विवाहितेचा सासरच्या
मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून हडपसर
येथील 22 वर्षीय दीपा उर्फ देवकी...
Continue reading
बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या
...
Continue reading
हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले.
मृतांमध्ये २३ मल्याळी नागरिकांचा समावेश आहे.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यमंत्र्यांनी विमानतळावरच आदरांजली वाहिली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुवेत येथील दुर्घटनेत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता.
हवाई दलाच्या ‘सी- १३०जे’ या विमानातून ते पार्थिव मायदेशी आणण्यात आले.
या ३१ पार्थिवामध्ये केरळमधील २३ नागरिक, ७ तमिळी नागरिक
आणि कर्नाटकातील एका नागरिकाचा समावेश आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले,
“अनिवासी भारतीय नागरिक हे केरळची जीवनरेखा आहेत.
कुवेतमधील दुर्घटनेत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक मरण पावणे
हे धक्कादायकच आहे.
मृतांच्या कुटुंबीयांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेनंतर कुवेतचे सरकार आणि भारतातील केंद्र सरकारने देखील
उत्तम पद्धतीने समन्वय ठेवून काम केले.
अशा प्रकारच्या दुर्घटना या भविष्यात होऊ नये म्हणून
कुवेत सरकार उपाययोजना आखेल अशी अपेक्षा करतो.”
हे पार्थिव भारतात आणल्यानंतर कोची विमानतळावर
केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री सुरेश गोपी उपस्थित होते.
या पार्थिवाला विमानतळावरच मानवंदना देण्यात आली.
कोची विमानतळाच्या बाहेर पार्थिव नेण्यासाठी ३५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी मृतांच्या कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश दिसून आला.
प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
मृतांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची
वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी राज्यातील मंत्री के. राजन, पी. राजीव आणि
वीणा जॉर्ज हे समन्वय साधताना दिसून आले.
विरोधी पक्ष नेते व्ही.डी. सतीशन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Read also : पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)