देशासह महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय,
पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणासोबत
Related News
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
Continue reading
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याचा अंदाज; पुढील 4 आठवडे महत्त्वाचे
यंदाच्या मान्सून हंगामात देशाती...
Continue reading
ChatGPT ला मुलीबद्दल विचारला प्रश्न; काही मिनिटांतच पोलीस तरुणाच्या घरी, AI च्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
आजच्या डिजिटल युगात ChatGPT आणि इतर AI टूल...
Continue reading
Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावरून वाद; रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं तेही सांगितलं
मुंबईच्या महापौर रितू...
Continue reading
Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन? मोदी सरकार आणणार ‘SHIELD Bill’
Social Media-Gaming Ban B...
Continue reading
अनेक आजारांच्या समस्या देखील वाढतात.
या सोबतच पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्याही वाढतात.
अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो.
पावसाळ्यात केसांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते,
ज्याबद्दल अनेकांना माहित नसते.
पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात.
या दिवसात हवेत ओलावा असतो,
त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा होणे
किंवा केस गळणे अशा समस्या दिसून येतात.
पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे.
केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे आणि स्कॅल्पही निरोगी ठेवतो.
यासाठी रात्री तेलाने मसाज करा
आणि सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा.
हवेतील जास्त आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात.
अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर कंडिशनर करणं सोडू नका,
कारण ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.
कारण कंडिशनिंग केल्याने केस फ्रिज राहत नाही तर केसांना कोरडेही होत नाहीत.
अनेकांना फक्त ओले केस विंचरण्याची सवय असते.
अशा परिस्थितीत, तुम्ही कितीही घाई करत असलात तरी, हे करणे टाळा,
कारण यामुळे केसांतील भांग कमकुवत होतात आणि केस गळतीला अधिक चालना मिळते.
केवळ तेल लावणे, केस धुणे किंवा कंडिशनिंग आवश्यक नाही
तर केस गळण्यात तुमचा टॉवेल देखील मोठी भूमिका बजावतो.
होय, जर तुम्ही ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरत असाल
तर तुम्ही हे देखील टाळले पाहिजे.
विशेषतः पावसाळ्यात मायक्रो टॉवेलचा वापर तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.
Read also: पित्ताचा त्रास होतोय? करा ‘हे’ घरगुती उपाय लगेच मिळेल आराम (ajinkyabharat.com)