नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या स...
Continue reading
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एकव्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊनअमानुष म...
Continue reading
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Tiradi Agitation : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवनवीन खुलासे आणि दावे करण्यात येत
असताना संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणात आंदोलन छेडले आहे.
गृहरा...
Continue reading
दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार
असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.
काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार
असून त्याच स्थानका...
Continue reading
माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार केला होता.
त्याप्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये